NGN News
Latest Marathi News
Browsing Category

कृषी

संजय होळकर यांची एनएचआरडीएफ संचालकपदी बिनविरोध निवड

लासलगाव : राकेश बोरा लासलगाव येथील भाजीपाला व फळबाग सहकारी खरेदी-विक्री संस्था (वेफको) चेअरमन  संजय चांगदेवराव होळकर यांची नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली या देशपातळीवरील प्रतिष्ठित
Read More...

नवीन परतफेड योजना, सामोपचार योजनांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

फसवणूक असल्याचा आरोप; शेतकऱ्यांचा संतप्त विरोध; योजना तत्काळ थांबवण्याची मागणी येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आणलेली २०२५-२६ च्या ‘नवीन परतफेड योजना’ आणि ‘सामोपचार योजना’ या नावाखाली थकीत कर्जदार
Read More...

कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी अनुदान वाढ द्या : खा. वाजे यांची मागणी

नाशिक/नवी दिल्ली : एनजीएन न्यूज नेटवर्क देशात कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आणि
Read More...

कांदा संकट गहिरे ! दर घसरले, आता निर्यात अनुदानाची गरज

लासलगाव : राकेश बोरा देशातील प्रमुख कांदा उत्पादन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील रतलाम, इंदूर, उज्जैन परिसरात अद्याप सुमारे ६० टक्के कांदा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातच नाफेड व एनसीसीएफने मिळून अंदाजे
Read More...

कृषीपंपाना दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प मुदतीत पूर्ण करा

ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांचे विकासकांना निर्देश नाशिक जिल्ह्यातील सौर कृषी वाहिनी योजना २.० चा घेतला आढावा नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या
Read More...

‘रमी खेळा, जिंका आणि मला पाठवा!’.. शेतकऱ्याचे कृषिमंत्र्यांना मनीऑर्डर करत आर्जव

विंचूर : मच्छिंद्र साळुंके निफाड पूर्व भागात शेतात पाणी साचल्याने आणलेले बियाणे पेरता आले नाही, म्हणून देवगाव येथील शेतकऱ्याने पडून असलेले बियाणे विक्री करून मिळालेले पैसे थेट राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मनीऑर्डरने
Read More...

देवळा : कांदा दरवाढीसाठी शेतकऱ्यांचे दोन तास चक्काजाम आंदोलन

देवळा : पंडित पाठक शहरातील पाचकंदील येथे आज सकाळी शेतकरी व कामगार संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी दोन तासांचे शांततेत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार
Read More...