Browsing Category
कृषी
समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन
पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी उत्कर्षासाठी भरगच्च उपक्रम
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक दुग्धस्पर्धेत संगमनेरच्या शेतकऱ्याने पटकावला दुहेरी मान
सूरज शिंदे यांच्या दोन गाईंचे अनुक्रमे ४२.३ लिटर आणि ४२.२ लिटर दूध उत्पादन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील दुग्धशेतकरी सूरज बाळासाहेब शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित भव्य पशु–पक्षी!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
लवचिकतेसह 2026 साठी भारताच्या पीक संरक्षण धोरणाची पुनर्रचना
राजवेलू एनके, मुख्य कार्यकारी अधिकारी - पीक संरक्षण व्यवसाय, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
भारतातील पीक संरक्षणाचे स्वरूप मूलभूतपणे बदलले आहे - पिके वाचवण्यापासून ते हवामानातील अस्थिरता, मजूर टंचाई आणि जमिनीच्या!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
नाशिक विभागातील १५.८० लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४७४ कोटीं
राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा; सर्वाधिक ८४६ कोटी अहिल्यानगरला
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार, नाशिक!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
२.९९ लाख हेक्टरवरील पिकांची माती, सव्वाचार लाख शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे
जिल्ह्याची सप्टेंबरमधील आकडेवारी समोर
नुकसानग्रस्तांचे डोळे प्रत्यक्ष मदतीकडे
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झालेय, याची आकडेवारी अखेर समोर आली आहे. त्यानुसार,!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
विंचूरला कांदा दर कोसळले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
संभाजीनगर महामार्ग रोखला; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
** मच्छिंद्र साळुंके
विंचूर : एनजीएन न्यूज नेटवर्क
कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून, त्यांच्या संतापाचा उद्रेक आज विंचूर!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी अखेर मदत जाहीर; पॅकेज किती..?
मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क
सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपयांची मदत मिळणार आहे, तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अतिवृष्टीग्रस्ताना सर्वोतोपरी मदत करणार : माजी खा.समीर भुजबळ
येवल्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा केला दौरा; शेतकऱ्यांनी चिंता न करण्याचे आवाहन
येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क
तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली यामध्ये काही भागामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध : छगन भुजबळ
येवला, निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...
येवला तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : भुजबळ
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश
नाशिक/येवला : एनजीएन न्यूज नेटवर्क
सोमवारी रात्री येवला तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर!-->!-->!-->!-->!-->…
Read More...
Read More...